खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभा अधिनियम 293 अंतर्गत विधीमंडळ सभागृहात सोमवारी रात्री अभ्यासपूर्ण भूमिका मांडल्या.

Spread the love
राजगुरुनगर /प्रतिनिधी .
ते म्हणाले की, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न झाल्यामुळे प्रशासक नेमले गेले आहेत. त्यामुळे विकासकामे ठप्प झाली असून, प्रशासकांकडून निर्णयांमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसत आहे. निवडून आलेली लोकप्रतिनिधींची कमिटी असेल, तर सर्वांचा सहभागाने नियोजन व विकास होतो, मात्र प्रशासक पद्धतीमुळे वैयक्तिक लाभाच्या योजना देखील रखडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents